सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना काळात आत्मनिर्भर भारत योजनेचा लोकांना फायदा झाला की नाही?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना काळात आत्मनिर्भर भारत योजनेचा लोकांना फायदा झाला की नाही?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना काळात आत्मनिर्भर भारत योजनेचा लोकांना फायदा झाला की नाही?

कोरोनाचा उद्रेक सुरू झाला तेव्हा गेल्यावर्षीच्या मे महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला ‘आत्मनिर्भर भारत’चा नारा दिला. आणि याच नावा अंतर्गत कामगार वर्ग आणि लघु, मध्यम उद्योजकांसाठी 20,00,000 कोटींचं एक पॅकेजही त्यांनी जाहीर केलं. आता एक वर्षं उलटलं. या वर्षभरात केंद्रीय आकडेवारी असं सांगते की, देशाचा जीडीपी विकास दर 7.3% नी कमी झाला आहे. मग आत्मनिर्भर भारत योजनेवर खर्च झालेले 20 लाख कोटी रुपये नेमके गेले कुठे? कोरोना काळात सरकारकडून लोकांना नेमकी किती आणि कशी मदत मिळाली? की मिळालीच नाही? पाहूया सोपी गोष्टमध्ये...

संशोधन- सरोज सिंह
लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके
एडिटिंग- निलेश भोसले

Published on Wednesday, 2nd June 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.