Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: उदारीकरण म्हणजे काय? त्याने भारताचा फायदा झाला की तोटा?
24 जुलै 1991 ला डॉ. मनमोहन सिंग यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाने भारतीय अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली. भारताने उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं आणि एक मोठं संकट टळलं. पण उदारीकरण म्हणजे नेमकं काय? त्याचा फायदा झाला की तोटा?
संशोधन- टीम बीबीसी
लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- निलेश भोसले
Published on Friday, 23rd July 2021.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.