मोदी सरकारने कोव्हिडच्या काळात जाहिरातींवर 212 कोटी रुपये खर्च केले. पण यातला अत्यंत छोटा हिस्सा आयुष्मान भारत या वीमा योजनेच्या जाहिरातीवर खर्च झाला असं बीबीसीच्या तपासात समोर आलं. माहितीच्या अधिकारातून ही माहिती मिळवली गेली. कृषी कायदे, नागरिकत्व कायदा, स्टॅच्य ऑफ युनिटी यांच्या जाहिरातींवर मोदी सरकारने आयुष्मान भारतच्या प्रचारापेक्षा अनेक पटींनी जास्त खर्च केला. ही योजना अनेक लोकांना माहीतच नसल्याने त्यांना तिचा लाभ घेता आला नसल्याची तक्रार यापूर्वी एक संसदीय समितीनेही नोंदवली होती. काय आहे यामागची परिस्थिती, जाणून घ्या सोपी गोष्टच्या या भागातून.
संशोधन- अर्जुन परमार
लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- निलेश भोसले
Published on Monday, 6th September 2021.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.