सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: भारत चीन युद्धानंतर चीनने माघार का घेतली होती?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: भारत चीन युद्धानंतर चीनने माघार का घेतली होती?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: भारत चीन युद्धानंतर चीनने माघार का घेतली होती?

भारत आणि चीन सीमेवरून गेली अनेक दशकं वाद सुरू आहे. चीनने 1962 मध्ये भारतावर आक्रमण केलं होतं, पण त्यानंतर त्यांनी युद्धात वरचढ ठरत असूनही माघार घेतली. भारताने चीनविरोधात काय डावपेच लढवले? चीन आजही भारतीय भूभागांवर दावा का सांगतो? अरुणाचल प्रदेशला चीन दक्षिण तिबेट का म्हणतो? ऐका ही सोपी गोष्ट.
संशोधन- टीम बीबीसी
लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- शरद बढे

Published on Saturday, 16th October 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.