Download सोपी गोष्ट पॉडकास्ट - पर्यावरणविषयक जाहीर केलेली उद्दिष्टं भारत गाठू शकेल का?
2070 पर्यंत भारतातील कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण शून्यवर आणले जाईल, असं मोदी यांनी ग्लासगो येथे झालेल्या परिषदेत म्हटलंय. या परिषदेचं उद्दिष्ट 2050 पर्यंत कार्बन उत्सर्जन नेट झिरोवर आणण्याचं आहे. पण भारताने यासाठी आणखी 20 वर्षं लागणार असल्याचं म्हटलंय.
कार्बन डाय ऑक्साईडच्या उत्सर्जनात भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. चीन आणि अमेरिका पहिल्या दोनमध्ये आहेत.
भारताने आणखी काय जाहीर केलंय आणि ही उद्दिष्टं गाठण्याच्या मार्गात काय अडथळे असतील? समजून घेण्यासाठी पहा ही सोपी गोष्ट
संशोधन : टीम बीबीसी
लेखन,निवेदन : अमृता दुर्वे
व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले
Published on Tuesday, 2nd November 2021.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.