Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: एक शब्द बदलला म्हणून भारतावर टीका का होते आहे? | सोपी गोष्ट 471
हवामान बदलाचा मुद्दा निघाला की आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची भूमिका आणि धोरणं अनेकदा चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. ग्लासगोमध्ये नुकतीच पार पडलेली COP26 हवामान परिषदही त्याला अपवाद नव्हती.
या परिषदेअखेर सर्व सहभागी देशांमध्ये नवा 'हवामान करार' झाला. पण त्यानंतर भारत आणि चीन या दोन देशांवर टीका होते आहे.
संशोधन - नवीन खडका, रजनी वैद्यनाथन
लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग- निलेश भोसले
Published on Wednesday, 17th November 2021.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.