गोष्ट दुनियेची - भारतात हवामान बदलामुळे जगणं कठीण होत चाललंय का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

भारतात हवामान बदलामुळे जगणं कठीण होत चाललंय का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

Download भारतात हवामान बदलामुळे जगणं कठीण होत चाललंय का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

या वर्षी भारतातला उन्हाळा असह्य झाला होता. पाऱ्याने यापूर्वीचे सर्व विक्रम मोडले. मे महिन्यात अनेक ठिकाणी तापमान 47-48 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहचलं होतं. एका अंदाजानुसार या 'हीट वेव्ह'मध्ये भारत आणि पाकिस्तानात कमीत कमी 90 लोकांचा बळी गेला होता.
दुसरीकडे जुलैच्या पहिल्याच आठवड्यात किमान पाच राज्यांमध्ये पुराने थैमान घातलं आहे. एकट्या महाराष्ट्रात या वर्षी पावसाने सत्तरहून जास्त बळी घेतले आहेत.

आज आपण गोष्ट दुनियेची ऐकताना आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणारोत, की भारतातलं हवामान इतकं बिघडलंय का की इथे राहणंसुद्धा आता कठीण झालंय?

आत्ताच ऐका संपूर्ण एपिसोड.

मूळ संशोधन - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती - गुलशनकुमार वनकर
सहनिर्मिती - वात्सल्य राय
एडिटिंग - तिलक राज भाटिया

Published on Saturday, 16th July 2022.

Available Podcasts from गोष्ट दुनियेची

Subscribe to गोष्ट दुनियेची

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the गोष्ट दुनियेची webpage.