Download वाघांना वाचवण्यासाठी भारतात प्रोजेक्ट टायगर कसं सुरू झालं?
एकेकाळी भारतात नेमके किती वाघ होते, याची ठोस आकडवारी सांगता येणार नाही. पण एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात त्यांची संख्या वेगानं रोडावू लागली. यामागचं मुख्य कारण होतं शिकार आणि त्यासाठी बंदुका आणि धातुच्या सापळ्यांचा वापर.
लेखन, निवेदन - जान्हवी मुळे
एडिटिंग - अरविंद पारेकर
Published on Monday, 10th April 2023.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.