सोपी गोष्ट - खलिस्तानच्या मुद्द्यावरून 40 वर्षांपूर्वीही जेव्हा तणाव निर्माण झाला होता... | BBC News Marathi

खलिस्तानच्या मुद्द्यावरून 40 वर्षांपूर्वीही जेव्हा तणाव निर्माण झाला होता... | BBC News Marathi

Download खलिस्तानच्या मुद्द्यावरून 40 वर्षांपूर्वीही जेव्हा तणाव निर्माण झाला होता... | BBC News Marathi

भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. दोन्ही देशांनी आपल्या देशातील मुत्सद्द्यांना परतण्याचे आदेश दिले आहेत. पण या दोन देशांमध्ये तणाव निर्माण होण्याची ही पहिली वेळ नाही. जस्टिन ट्रुडो यांचे वडील पिएर ट्रुडो कॅनडाचे पंतप्रधान असतानाही दोन देशांत तणाव निर्माण झाला होता.

भारत - कॅनडा संबंधांमध्ये आजपर्यंत काय - काय घडलंय?

समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.

रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - मयुरेश वायंगणकर

Published on Tuesday, 15th October 2024.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.